23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा!Punjabrao Dakh
Punjabrao Dakh : सध्या राज्यात रब्बी हंगामाची लगबग सुरू असून गहू, हरभरा आणि तूर यांसारखी महत्त्वाची पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, ऐन सुगीच्या दिवसांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी राज्यासाठी एक तातडीचा हवामान अंदाज वर्तवला असून, २३, २४ आणि २५ फेब्रुवारी … Read more